GR

शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रु.१७७८०.६१ लक्ष (अक्षरी रुपये एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार फक्त) इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्यानुसार जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.