शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही; कारण आले समोर
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही; कारण आले समोर, यादी पहा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही. शासनाने कर्जमाफीसाठी काही महत्त्वाचे पात्रता आणि अपात्रता निकष … Read more